सावंतवाडी (प्रतिनिधी)
भूमिपुत्रांना न्याय द्या , आरोंदा ग्रामस्थांनी केली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे ही मागणी
आरोंदा येथील मच्छिमार बांधवांनी फेरफार क्रमांक 2507 संदर्भातील प्रकरण मंडळ अधिकारी आजगाव यांच्याकडून अन्य सक्षम अधिकारी किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याची मागणी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे. सध्याच्या मंडळ अधिकाऱ्यान एका कंपनीशी आर्थिक हातमिळवणी केली असल्याचा संशय असून आपल्याकडे याबाबत खात्रीशीर पुरावे आहेत असा आरोप येथील भुमिपुत्र मतस्य शेतकऱ्यांनी केला आहे.





